नागपूर : आगामी ९ ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे . याबाबतची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी काल ना गपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली . अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक काल नागपुरात पार पडली . या बैठकीत आगामी संमेलन विदर्भात घेण्याचा निर्णय घेण्यात आला .
हेही वाचा : वृद्ध साहित्यिक कलावंतांना मिळणार मानधन
साहित्य संमेलन दरम्यान , काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला तिथले मैदान आणि वाहनतळाची पाहणी करण्यासाठी गेले होते . या समितीने सदर जागा योग्य असल्याचे पाहून वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती .
हेही वाचा : 95 वे साहित्य संमेलन : अबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली
त्या शिफारशीनुसार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे निश्चित केले आहे . मात्र , या संमेलनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत .
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…