जालना : काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार | झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती . ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी आगणी विद्यार्थ्यांनी केली होती.यावर
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली . लवकरच ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे . या परीक्षासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे , लवकरच या परीक्षा होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले .
जालना येथे बोलताना राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची परीक्षा लवकरच होतील , असे स्पष्ट केले . आरोग्य विभागाच्या गट क व गट ड
रिक्त पदांसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती टोपे यांनी दिली . या रिक्त पदांसाठी त्वरित भरती प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाच्या रामास्वामी यांच्याशी चर्चा झाली आहे . राज्यात पुन्हा आरोग्य विभागाच्या ‘ क ‘ आणि ‘ ड ‘ च्या परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे म्हणाले .
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…