नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य पिचलेला असतानाच सरकारी आकडेवारी जाहीर झाली आहे . एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७ ९ टक्यांपर्यंत पोहोचला आहे . तर अन्नधान्य चलनवाढीचा दर ८.३८ टक्के राहिला आहे . महागाईचा हा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर आहे . यापूर्वी मे २०१४ मध्ये तिमाहीत ५ टक्के ,तिसऱ्यांदा ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के इतका केला होता.यानंतर अर्थिक धोरणाच्या बैठकीत महागाईच्या चिंतेमुळे रेपो रेटच्या दरात ९. ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…