इगतपुरी: प्रतिनिधी
तालुक्यातील भावली धरणात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली, तहसीलदार इगतपुरी याचेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जि. नाशिक, ता. इगतपुरी, भावली धरण येथे नाशिक रोड येथील पर्यटक 3 मुली व 2 मुले धरणात बुडून मृत पावले आहेतअनस खान दिलदार खान,-, वय 15 वर्ष., नाझिया इमरान खान- वय – 15 वर्ष. मीजबाह दिलदार खान, वय – 16 वर्ष.(हनीफ अहमद शेख वय – 24 वर्ष, ईकरा दिलदार खान, वय -14 वर्ष, सर्व राहणार गोसावी वाडी जेल रोड नाशिक असे त्यांचे परिवारातील .काजल इमरान खान व अमीना अहमद शेख तसेच 2 लहान मुले फरहान व सुलतान .. दुपारी साडेतीन वाजता नाशिक येथील हनीफ शेख यांचे ऑटो रिक्षा ने भावली डॅम येथे फिरण्यासाठी अंदाजे पाच वाजता दरम्यान आले असता त्यानंतर भावली डॅमच्या पाण्यामध्ये खेळत असताना बुडून मरण पावले आहेत. मृतदेह डॅममधुन काढून ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे आणले आहेत.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…