जितेंद्र आव्हाड यांनी केली राजीनामा देण्याची घोषणा
ठाणे: पोलिसांनी माझ्याविरुद्ध दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे,
स्वतः आव्हाड यांनी ट्वीट करून हा निर्णय घेतला आहे, पोलिसांनी72 तासांत2खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते देखील354 कलमांव्ये ,त्यामुळे या पोलिसी अत्याचारविरुद्ध आपण लढणार असून लोकशाही ची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे