चिंचविहिर येथे दोन सोळा वर्षीय मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी
नांदगांव प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील दोन सोळा वर्षीय मुलींचा चिंचवीर तांडा येथे असलेल्या के टी बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक ८ रोजी घडली
पूजा अशोक जाधव (वय १६ ) वर्ष तिची मैत्रीण खुशी देवा भालेकर ( १६ ) तसेच कावेरी देवा भालेकर ( १८ ) या तिघी कपडे धुण्यासाठी चिंचवीहीर तांड्याजवळ असलेल्या केटी बंधाऱ्यावर गेलेल्या असताना त्यांचा बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड यांनी पूजा अशोक जाधव ( १६ ) तसेच खुशी देवा भालेकर (वय १६ ) चिंचविहिर तांडा यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत तर कावेरी देवा भालेकर वय ( वर्ष १८ ) हिला पुढील औषध उपचारा कामी मालेगाव येथे हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…