चिंचविहिर येथे दोन सोळा वर्षीय मुलींचा पाण्यात पडून मृत्यू, एक जखमी

चिंचविहिर येथे दोन सोळा वर्षीय मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी

नांदगांव प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील दोन सोळा वर्षीय मुलींचा चिंचवीर तांडा येथे असलेल्या के टी बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक ८ रोजी घडली

पूजा अशोक जाधव (वय १६ ) वर्ष तिची मैत्रीण खुशी देवा भालेकर ( १६ ) तसेच कावेरी देवा भालेकर ( १८ ) या तिघी कपडे धुण्यासाठी चिंचवीहीर तांड्याजवळ असलेल्या केटी बंधाऱ्यावर गेलेल्या असताना त्यांचा बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड यांनी पूजा अशोक जाधव ( १६ ) तसेच खुशी देवा भालेकर (वय १६ ) चिंचविहिर तांडा यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत तर कावेरी देवा भालेकर वय ( वर्ष १८ ) हिला पुढील औषध उपचारा कामी मालेगाव येथे हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

42 minutes ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

51 minutes ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 hour ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 hour ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 hour ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 hour ago