नाशिक: प्रतिनिधी
आडगाव शिवारात दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी स्वप्नील निकुंभ (30) रा. हरिवंदन अपार्टमेंट प्लॅट नंबर 13, इच्छामनी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड यांनी बुधवारी (दि.8) सकाळी सात सुमारास त्यांच्या सात वर्षाची आराध्या व अडीच वर्षेाच्या अगत्या या दोन्ही मुलींना विष पाजून त्यांनी इमारतीच्या टेरेस वरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पती कामानिमित्ताने बाहेर गावी असल्याचे समजते, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत अश्विनीने लिहून ठेवलेली चिठ्ठी
वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…
पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…
शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…
मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…
सभापती जगताप : बांगलादेशकडून अधिकृत घोषणाच नाही लासलगाव : वार्ताहर गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारकडून…