नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार मधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 6 तर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला होणार असून 14 नोव्हेंबर ला निकाल जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला आहेत.१४ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 1200 मतदार एक केंद्र असे प्रमाण राहणार आहे. नितीशकुमार, राजद व काँग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…