नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्याजवळ ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे.सदर घटना अशी की कुरिअरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनास्थळी असलेल्या टोल कर्मचाऱ्याला ट्रकने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच ड्रायव्हरला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. टोल कर्मचार्याच्या तत्परतेने सुदैवाने दुर्घटना टळली.ट्रक थांबल्यानंतर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…