नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्याजवळ ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे.सदर घटना अशी की कुरिअरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनास्थळी असलेल्या टोल कर्मचाऱ्याला ट्रकने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच ड्रायव्हरला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. टोल कर्मचार्याच्या तत्परतेने सुदैवाने दुर्घटना टळली.ट्रक थांबल्यानंतर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…