जिल्ह्यातील इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

 

नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आज शासनातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. जनतेतून सरपंच निवड करण्यात येणार आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती बागलाण तालुक्यात तर सर्वांत कमी त्र्यंबकेश्‍वर आणि पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री  व स्वीकृती, छानणी 5 डिसेंबर, 7 डिसेंबरला माघार व चिन्ह वाटप, मतदान दिनांक 18 डिसेंबर मतमोजणी  20 डिसेंबरला होणार आहे.

 

असा असेल निवडणूक कार्यक्रम

 

या  तालुक्यात होणार ग्रामपंचायत निवडणुक

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *