सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी
मुंबई:
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता उद्या या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी हे प्रकरण पाच जणांच्या घटनापीठाऐवजी सात जणांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती.उद्या होणाऱ्या या सुनावणीमध्ये सत्तांतराचा तिढा सुटणार की, हे प्रकरण सुनावणीसाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…