सोलापूर : बार्शीत एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाळू नवरदेव लग्नासाठी मुंडावळ्या बांधून मंगल कार्यालयात आले, मात्र वधूचा पत्ताच नाही. शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका. लग्न झाले नाही मात्र सगळ्यांचीच फसवणूक झाली. लग्नाच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या लग्नाळू युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर बनावट रॅकेटचा पर्दाफाश झाला.
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…