सोलापूर : बार्शीत एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाळू नवरदेव लग्नासाठी मुंडावळ्या बांधून मंगल कार्यालयात आले, मात्र वधूचा पत्ताच नाही. शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका. लग्न झाले नाही मात्र सगळ्यांचीच फसवणूक झाली. लग्नाच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या लग्नाळू युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर बनावट रॅकेटचा पर्दाफाश झाला.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…