मुंबई:
वानखेडेच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग दहावा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात फायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.
भारताने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. न्यूझीलंड समोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिल. मात्र न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर सर्वबाद झाला. भारताने 70 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीने 117 धावांची खेळी खेळत शतक पुर्ण करत विराट कामगिरी केली.या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक गडी बाद केले. भारताकडून शुबमन गिलने 89धावा, तर श्रेयस अय्यरने 106 धावा केल्या. तर मोहम्मद शम्मी सात गडी बाद करत मॅन ऑफ द मॅच ठरला
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…