मुंबई:
वानखेडेच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग दहावा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात फायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.
भारताने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. न्यूझीलंड समोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिल. मात्र न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर सर्वबाद झाला. भारताने 70 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीने 117 धावांची खेळी खेळत शतक पुर्ण करत विराट कामगिरी केली.या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक गडी बाद केले. भारताकडून शुबमन गिलने 89धावा, तर श्रेयस अय्यरने 106 धावा केल्या. तर मोहम्मद शम्मी सात गडी बाद करत मॅन ऑफ द मॅच ठरला
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…