मुंबई:
वानखेडेच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग दहावा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात फायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.
भारताने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. न्यूझीलंड समोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिल. मात्र न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर सर्वबाद झाला. भारताने 70 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीने 117 धावांची खेळी खेळत शतक पुर्ण करत विराट कामगिरी केली.या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक गडी बाद केले. भारताकडून शुबमन गिलने 89धावा, तर श्रेयस अय्यरने 106 धावा केल्या. तर मोहम्मद शम्मी सात गडी बाद करत मॅन ऑफ द मॅच ठरला
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…