भारताची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक

 

 

 

 

मुंबई:

वानखेडेच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग दहावा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात फायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.
भारताने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. न्यूझीलंड समोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिल. मात्र न्यूझीलंडचा  संघ 327 धावांवर सर्वबाद झाला.  भारताने 70 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीने 117 धावांची खेळी खेळत शतक पुर्ण करत  विराट कामगिरी केली.या सामन्यात मोहम्मद शमीने  सर्वाधिक  गडी बाद केले.  भारताकडून शुबमन गिलने 89धावा, तर श्रेयस अय्यरने 106 धावा केल्या.   तर मोहम्मद शम्मी   सात गडी बाद करत  मॅन ऑफ द मॅच ठरला

 

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

11 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

11 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

11 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

11 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

11 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

12 hours ago