पुन्हा भुर्रर्र, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली
नवीदिल्ली: महाराष्ट्रातील बैलगाडा आणि तामिळनाडूत होणाऱ्या जलीकट्टू या खेळांवरील बंदी सुप्रीम कोर्टाने आज उठवली, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे, न्यायमूर्ती जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस,ऋषिकेश रॉय, सी, टी, रविकुमार यांच्या घटना पीठाने हा निर्णय दिला, या निर्णयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…