त्र्यंबकेश्वर:
श्रीक्षेत्र ञ्यंबकेश्वर येथे पौष वारी निमीत्त लाखो वारकरी भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कुतार्थ झाले.सलग दोन वर्ष करोनाच्या संकटांने वारी झाली नाही यात्रा भरली नाही.या वर्षी मात्र दुप्पट उत्साहाने यात्रा संपन्न झाली आहे.मंगळवारी रात्री पर्यंत दिंडयांचे आगमन होत होते.जवळपास 500 दिंडया शहरात दाखल झाल्या आणि दशमीच्या रात्रीला ब्रह्मगिरीला जाग आली.हारीनामाने अवघा परिसर दुमदुमला.जागा मिळेल तेथे दिंडयाच्या राहुटया उभारल्या आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात हरिनामाचा गजर होत राहीला.कुशावर्तावर स्नान करत मंगळवारी रात्री पासूनच वारकरी दर्शनबारीत उभे राहीले.काही ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गेले तर काही सकाळी ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचले.ञ्यंबक नगरी दोन दिवसांपासून भक्तीरसात नाहून निघाली आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…