नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय

मुंबई: राज्यात निवडणुकीचे बिगुल पावसल्यानंतरच वाजणार आहे” रण्यातील निवडणुकाबाबत आज न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला, राज्यातील निवडणूक जेथे पाऊस कमी आहे तिथे घेण्यास काय हरकत आहे असा सवाल न्यायालयाने केला .त्यामुळे राज्यात पावसाळा संपताच निवडणूक होऊ शकते. जिल्हानिहाय आणि
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय कार्यक्रम जाहीर करावा असे सुप्रीम कोर्टाने आज सांगितले त्यामुळे आता निवडणूक आयोग कसा कार्यक्रम जाहीर करणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago