मुंबई: राज्यात निवडणुकीचे बिगुल पावसल्यानंतरच वाजणार आहे” रण्यातील निवडणुकाबाबत आज न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला, राज्यातील निवडणूक जेथे पाऊस कमी आहे तिथे घेण्यास काय हरकत आहे असा सवाल न्यायालयाने केला .त्यामुळे राज्यात पावसाळा संपताच निवडणूक होऊ शकते. जिल्हानिहाय आणि
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय कार्यक्रम जाहीर करावा असे सुप्रीम कोर्टाने आज सांगितले त्यामुळे आता निवडणूक आयोग कसा कार्यक्रम जाहीर करणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…