मनमाड रेल्वे स्थानक हरवले…?
मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असुन मनमाड शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरली असुन यामुळे मनमाड रेल्वे स्थानक यासह गुरुद्वारा तसेच संपूर्ण शहरच हरवले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असुन यामुळे रेल्वेच्या वेळेत देखील बिघाड झाला आहे उत्तर भारतातुन येणाऱ्या रेल्वे गाड्या या उशिराने धावत आहे यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय मनमाड शहरात नागरिकांना जम्मु काश्मीर सारख सुख अनुभवयास मिळत आहे.
चंद्रपूर: टोल कर्मचार्याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचार्याच्या…
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात…
मालेगाव : प्रतिनिधी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी (दि. 7) दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच तरुणांचा मृत्यू…
बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यास प्रारंभ सिन्नर ः प्रतिनिधी पंढरपूरच्या वारीसाठी सिन्नर तालुक्यातून जाणार्या संत निवृत्तिनाथ…
माळेदुमाला सोसायटी अपहार प्रकरण, 10 जूनपर्यंत कोठडी दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील माळेदुमाला सोसायटीत दोन कोटी…
मालेगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील फाउंटन हॉटेलजवळ रविवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या दरम्यान राज्य परिवहन…