मनमाड रेल्वे स्थानक हरवले…?

मनमाड रेल्वे स्थानक हरवले…?

मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असुन मनमाड शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरली असुन यामुळे मनमाड रेल्वे स्थानक यासह गुरुद्वारा तसेच संपूर्ण शहरच हरवले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असुन यामुळे रेल्वेच्या वेळेत देखील बिघाड झाला आहे उत्तर भारतातुन येणाऱ्या रेल्वे गाड्या या उशिराने धावत आहे यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय मनमाड शहरात नागरिकांना जम्मु काश्मीर सारख सुख अनुभवयास मिळत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

टोल मागितल्याने कर्मचार्‍याला ट्रकखालीच चिरडले

चंद्रपूर: टोल कर्मचार्‍याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचार्‍याच्या…

13 minutes ago

शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात…

20 minutes ago

मालेगावला अपघातांत पाच तरुणांचा मृत्यू

मालेगाव : प्रतिनिधी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी (दि. 7) दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच तरुणांचा मृत्यू…

33 minutes ago

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी मार्गाची वाट होणार सुकर

बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यास प्रारंभ सिन्नर ः प्रतिनिधी पंढरपूरच्या वारीसाठी सिन्नर तालुक्यातून जाणार्‍या संत निवृत्तिनाथ…

39 minutes ago

तब्बल 17 महिन्यांनी तीन संशयितांना अटक

माळेदुमाला सोसायटी अपहार प्रकरण, 10 जूनपर्यंत कोठडी दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील माळेदुमाला सोसायटीत दोन कोटी…

47 minutes ago

मालेगावला बस-ट्रकच्या अपघातात प्रवासी जखमी

मालेगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील फाउंटन हॉटेलजवळ रविवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या दरम्यान राज्य परिवहन…

54 minutes ago