मनमाड रेल्वे स्थानक हरवले…?
मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असुन मनमाड शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरली असुन यामुळे मनमाड रेल्वे स्थानक यासह गुरुद्वारा तसेच संपूर्ण शहरच हरवले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असुन यामुळे रेल्वेच्या वेळेत देखील बिघाड झाला आहे उत्तर भारतातुन येणाऱ्या रेल्वे गाड्या या उशिराने धावत आहे यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय मनमाड शहरात नागरिकांना जम्मु काश्मीर सारख सुख अनुभवयास मिळत आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…