उत्तर महाराष्ट्र

सावधान,,, अफवांमुळे जाऊ शकतो बळी

अफवा बेतू शकते जीवावर
नाशिक, मुले पळवनाऱ्या टोळी चा नाशिकमध्ये सुळसुळाट झाला असल्याच्या अफ़वा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत,या अफवांमुळे विनाकारण निष्पाप लोकांना मारहाण केल्याचे प्रकार घडत आहेत, यातून मॉम लिंचींग सारखे प्रकार घडण्याचा धोका वाढला आहे, यातूनच विनाकारण कुणाचा जीव देखील जाऊ शकतो, त्यामुळे अफवा पसरवणे बंद करा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार आहे,
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अफ़वा पसरवून नागरिकात घबराट पसरवून दहशत निर्माण केली जात आहे, गंजमाल आणि काल वडाळा भागात या अफवातूनच मारहाण करण्यात आली, पोलीस आल्या मुळे नागरिकांच्या तावडीतून संबंधीची सुटका झाली, पालघर येथे कोरोना काळात एका साधूची आशा खोट्या अफवातूनच बळी गेला होता, त्यामुळे पोलिसांनीच आता यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे, अफवा पासर्वाणार्या बरोबरच निष्पाप लोकांना मारहाण करणाऱ्या वर कारवाई केल्यास अशा प्रकरणाना आळा बसू शकेल,

पोलीस अधीक्षक पाटील यांचे आवाहन
नाशिक जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची मुलांना पळवनारी टोळी कार्यरत नाही, त्यामुळे कोणी तरी अफवा पसरवून जनतेत घबराट निर्माण करीत आहेत, अशा प्रकारच्या अफवा कोणी देखील पसरु नये, आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे

अधीक्षक पाटील यांचे आवाहन

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago