घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान: मोदी

नाशिक: प्रतिनिधी

घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र आज देशात बदल होत आहे, सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात आहे, युवकांनी नशेच्या आहारी जाऊ नये, युवकांनी सक्रिय व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, राष्ट्रीय युवा महोत्सवचे उदघाटन  मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते, यावेळी भारतीय संस्कृती चे दर्शन युवा कलाकारांकडून घडवण्यात आले,

मुख्यमंत्र्यांनी केले मोदींचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, मोदी है तो मुंमकींन है असे ते म्हणाले,

Bhagwat Udavant

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

21 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

23 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

2 days ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

2 days ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

2 days ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago