नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जर आज जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. तसेच उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक व्यक्ती नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे

 

बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनी 1999 मध्ये मला मुख्यमंत्री केले होते. जर उद्धव ठाकरे या पदाला लायक असते तर त्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता. परंतु बाळासाहेबांनी माझ्या नावाचा विचार केला. यावरुन उद्धव ठाकरे हे या पदाला लायक नाही. असे राणे म्हणाले.

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

4 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

4 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

5 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

5 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

5 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

5 hours ago