मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जर आज जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. तसेच उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक व्यक्ती नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे
बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनी 1999 मध्ये मला मुख्यमंत्री केले होते. जर उद्धव ठाकरे या पदाला लायक असते तर त्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता. परंतु बाळासाहेबांनी माझ्या नावाचा विचार केला. यावरुन उद्धव ठाकरे हे या पदाला लायक नाही. असे राणे म्हणाले.
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…