मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जर आज जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. तसेच उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक व्यक्ती नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे
बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनी 1999 मध्ये मला मुख्यमंत्री केले होते. जर उद्धव ठाकरे या पदाला लायक असते तर त्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता. परंतु बाळासाहेबांनी माझ्या नावाचा विचार केला. यावरुन उद्धव ठाकरे हे या पदाला लायक नाही. असे राणे म्हणाले.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…