मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जर आज जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. तसेच उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक व्यक्ती नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे
बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनी 1999 मध्ये मला मुख्यमंत्री केले होते. जर उद्धव ठाकरे या पदाला लायक असते तर त्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता. परंतु बाळासाहेबांनी माझ्या नावाचा विचार केला. यावरुन उद्धव ठाकरे हे या पदाला लायक नाही. असे राणे म्हणाले.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…