नाशिक :
नाशिक नांदूर नाक्याजवळ खासगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांच्या कुटुंबीयांप्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 11 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अतिशय वेदनादायी असून कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.