नाशिक : वार्ताहर
स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा.) २०२३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) चे प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी यांनी दिले असुन याअंतर्गत राज्यात १५२३ कामे पूर्ण करुन नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकचे ७९.१९ टक्के काम पूर्ण झालेले आहे. याचवेळी लातूर, नांदेड या जिल्ह्यांचे काम चांगल्या स्वरुपात सुरु आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत प्रथम गाव निहाय स्वयं मुल्यांकन जरी ३१ डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक असले तरी मुल्यांकनाचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना केंद्राकडून प्राप्त झाल्या असल्याने १५ डिसेंबरपर्यंत मुल्यांकन त्वरेने पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. याबाबतीत बिड जिल्ह्याने अद्यापही स्वयंमुल्यांकन सुरु केलेले नसल्याचे समोर आले आहे तर परभणी, नागपूर स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत होणाऱ्या सर्वे रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव या जिल्ह्यांचे एक ही गाव क्षणासंबंधी सूचना राज्यस्तरावरुन वारंवार देण्यात आल्या स्वयं मुल्यांकनाचे पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…