पळसे: प्रतिनिधी
नाशिक सिन्नर महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणा विरोधात सकाळी११ वाजता विविध मागण्यांसाठी रास्तारोको करत मोदी हटाव देश बचाव, कांदा निर्यातकर रद्द करावा असा अनेक मागण्यासाठी सुमारे तासभर सरकार विरोधात आदोंलन करण्यात आले.
आदोंलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपप्रदेशध्यक्ष दिनेश धात्रक,जिल्हाध्यक्ष संगीता पाटील ,जिल्हा कार्यध्यक्ष गणेश गायधनी,रतन चावला,रामकृष्ण झाडे, रमेश औटे,मधुकर सातपुते,राजाराम मुरकुटे, जयराम शिंदे आदी सहभागी झाले होते.
प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…
भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…
वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…
प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…
राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…
आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…