नवी दिल्ली: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते खा शरद पवार यांना बसला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी चे घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहाल केले आहे, उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे,राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्याने दोन्ही गटाने पक्ष आणि चिन्ह यावर दावा केला होता. निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली होती, त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होतं, आज निवडणूक आयोगाने निकाल दिला, या निकालाने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…