मुंबई:
पंतप्रधानांच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेअंतर्गत महिलांच्या मदतीसाठी ‘१८१’ हा नवा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे.
येत्या पंधरा दिवसात महिलांच्या मदतीसाठी हा क्रमांक कार्यरत होणार आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचारासंबंधी तक्रारी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधत मदत मिळवता येणार आहे.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…