नाशिक: प्रतिनिधी
बाजारातून भाजी आणल्यानंतर ती खराब होऊ नये म्हणून फ्रीज मध्ये ठेवली जाते, परंतु तरीही ती जास्तीत जास्त2,3 दिवसच ताजी राहते किंवा टिकू शकते, यामध्ये 40 % भाजीपाल्याची नासाडी होते.परंतु चेन्नईतील ग्रीन पॉड कंपनीने असे उत्पादन बनवले आहे की ज्यामुळे भाजीपाला दोन आठवड्यापर्यंत टिकू शकतो, ग्रीन पॉड कंपनीचे विजय आनंद यांनी हे प्रॉडक्ट बनवले आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…