भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या एकदिवसीय मालिका

दिल्ली :

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) आटोपली असून आता एकदिवसीय सामन्यांचा थरारा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. उद्यापासून अर्थात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होता आहे. विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून टी20 मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने ही एकदिवसीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *