महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण कायम राहिल्याने राज्यातून थंडीचा कडाका जवळपास गायब झाला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ असून हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही तासांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rains arrive in Maharashtra in the dead of winter
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…