औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे केलेल्या भाषणाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली असून, अशा गुन्ह्यानंतर मनसे मागे हटणार नाही. आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आवाज होईलच, असा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत अटी शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…