औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे केलेल्या भाषणाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली असून, अशा गुन्ह्यानंतर मनसे मागे हटणार नाही. आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आवाज होईलच, असा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत अटी शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…