औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे केलेल्या भाषणाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली असून, अशा गुन्ह्यानंतर मनसे मागे हटणार नाही. आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आवाज होईलच, असा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत अटी शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…