मुंबई: आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या वादावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 3 तास तर आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी आपले शब्द मागे घेत हा वाद मिटल्याचे सांगितले, तर बच्चू कडू आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या बोलणार आहे,
राणा यांनी माध्यमाशी बोलताना कडू विषयी बोललेले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली, कडू यांनीही आपले शब्द मागे घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली, राणा यांनी माघार घेतल्यानंतर आता या वादावर पडदा पडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे,
काय होता वाद
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप करताना गुवाहाटी ला जाताना 50 खोकी घेतली असा आरोप केला होता तर कडू यांनी आपण पैसे घेतल्याचे राणा यांनी सिध्द करावे असे आव्हान दिले होते,
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…