राणा यांची माघार, कडू उद्या बोलणार

मुंबई: आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या वादावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 3 तास तर आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी आपले शब्द मागे घेत हा वाद मिटल्याचे सांगितले, तर बच्चू कडू आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या बोलणार आहे,
राणा यांनी माध्यमाशी बोलताना कडू विषयी बोललेले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली, कडू यांनीही आपले शब्द मागे घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली, राणा यांनी माघार घेतल्यानंतर आता या वादावर पडदा पडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे,
काय होता वाद
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप करताना गुवाहाटी ला जाताना 50 खोकी घेतली असा आरोप केला होता तर कडू यांनी आपण पैसे घेतल्याचे राणा यांनी सिध्द करावे असे आव्हान दिले होते,

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

1 day ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

1 day ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

1 day ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

1 day ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

2 days ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

2 days ago