राणा यांची माघार, कडू उद्या बोलणार

मुंबई: आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या वादावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 3 तास तर आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी आपले शब्द मागे घेत हा वाद मिटल्याचे सांगितले, तर बच्चू कडू आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या बोलणार आहे,
राणा यांनी माध्यमाशी बोलताना कडू विषयी बोललेले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली, कडू यांनीही आपले शब्द मागे घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली, राणा यांनी माघार घेतल्यानंतर आता या वादावर पडदा पडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे,
काय होता वाद
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप करताना गुवाहाटी ला जाताना 50 खोकी घेतली असा आरोप केला होता तर कडू यांनी आपण पैसे घेतल्याचे राणा यांनी सिध्द करावे असे आव्हान दिले होते,

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

13 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

13 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

13 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

13 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

13 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

14 hours ago