औरंगाबादचे नाव अखेर संभाजीनगर
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आज अखेर पूर्ण झाली असून, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाला विरोध होईल, असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत मंजूरी देण्यात आली. उस्मानाबादचे नावही धाराशिव करण्यात आले. तर नवी मुंबई विमानतळाला दि,बा, पाटील यांचे नाव देण्यात आले.
लढणार , भिडणार आणि जिंकणारच! दिनकर पाटील यांचा निर्धार नाशिक: प्रतिनिधी भाजपाने अकरा वर्षात स्थायी…
माझा विश्वासघात केला, केसाने गळा कापला केदा आहेर यांनी भाषणात आ. राहुल आहेरांना धु धु…
सावकार वैभव देवरेच्या जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा' फेम व्यावसायिकाची आत्महत्या सिडको विशेष प्रतिनिधी सावकारीच्या…
चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे नाशिक/ काजी सांगवी…
एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीचे नुकसान, शेतकरी चिंतेत धामणगांव : सुनील गाढवे पावसाचे माहेरघर…
फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या इंदिरानगर : प्रतिनिधी इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ…