औरंगाबादचे नाव अखेर संभाजीनगर
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आज अखेर पूर्ण झाली असून, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाला विरोध होईल, असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत मंजूरी देण्यात आली. उस्मानाबादचे नावही धाराशिव करण्यात आले. तर नवी मुंबई विमानतळाला दि,बा, पाटील यांचे नाव देण्यात आले.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…