औरंगाबादचे नाव अखेर संभाजीनगर
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आज अखेर पूर्ण झाली असून, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाला विरोध होईल, असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत मंजूरी देण्यात आली. उस्मानाबादचे नावही धाराशिव करण्यात आले. तर नवी मुंबई विमानतळाला दि,बा, पाटील यांचे नाव देण्यात आले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…