सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला
नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली,, 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासह शिवसेना नेमकी कुणाची, पक्षाचे चिन्ह कुणाला मिळणार यासह इतर याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ नियुक्त करण्यात आले आहे, आज या याचिकेवर सुनावणी झाली, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने 3 आठवड्याचा वेळ घटना पीठाकडे मागितला होता यावर न्यायालयाने4 आठवड्यांचा वेळ दिला आहे, पुढील सुनावणी। आता 29 नोव्हेंबरला होणार आहे,
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…