सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला
नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली,, 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासह शिवसेना नेमकी कुणाची, पक्षाचे चिन्ह कुणाला मिळणार यासह इतर याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ नियुक्त करण्यात आले आहे, आज या याचिकेवर सुनावणी झाली, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने 3 आठवड्याचा वेळ घटना पीठाकडे मागितला होता यावर न्यायालयाने4 आठवड्यांचा वेळ दिला आहे, पुढील सुनावणी। आता 29 नोव्हेंबरला होणार आहे,
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…