वाहनधारकांच्या मार्गात अडथळा
नाशिक: प्रतिनिधी
सातपूर कॉलनी येथील सावरकर नगरमध्ये चेंबर तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे, त्यातच झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर त्या मनपाने उचलण्याचे कष्ट न घेतल्याने सावरकर नगर ते अशोकनगर हा रहदारीचा मार्ग पूर्ण ब्लॉक झाला आहे, वाहनधारकांना या तुंबलेल्या पाण्यातून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे, पायी चालणारे तर या रस्त्यातून जाऊच शकत नाही, या ठिकाणी वाचनालय आहे, मात्र रेडी रेकनर आणि भाडे या वादात ते बंद पडले आहे, परिणामी परिसरातील नागरिक येथे कचरा आणून टाकतात, आज सकाळी या ठिकाणी पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना येथून जा, ये करणे अवघड झाले आहे,
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…