वाहनधारकांच्या मार्गात अडथळा
नाशिक: प्रतिनिधी
सातपूर कॉलनी येथील सावरकर नगरमध्ये चेंबर तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे, त्यातच झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर त्या मनपाने उचलण्याचे कष्ट न घेतल्याने सावरकर नगर ते अशोकनगर हा रहदारीचा मार्ग पूर्ण ब्लॉक झाला आहे, वाहनधारकांना या तुंबलेल्या पाण्यातून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे, पायी चालणारे तर या रस्त्यातून जाऊच शकत नाही, या ठिकाणी वाचनालय आहे, मात्र रेडी रेकनर आणि भाडे या वादात ते बंद पडले आहे, परिणामी परिसरातील नागरिक येथे कचरा आणून टाकतात, आज सकाळी या ठिकाणी पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना येथून जा, ये करणे अवघड झाले आहे,
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…