वाहनधारकांच्या मार्गात अडथळा
नाशिक: प्रतिनिधी
सातपूर कॉलनी येथील सावरकर नगरमध्ये चेंबर तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे, त्यातच झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर त्या मनपाने उचलण्याचे कष्ट न घेतल्याने सावरकर नगर ते अशोकनगर हा रहदारीचा मार्ग पूर्ण ब्लॉक झाला आहे, वाहनधारकांना या तुंबलेल्या पाण्यातून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे, पायी चालणारे तर या रस्त्यातून जाऊच शकत नाही, या ठिकाणी वाचनालय आहे, मात्र रेडी रेकनर आणि भाडे या वादात ते बंद पडले आहे, परिणामी परिसरातील नागरिक येथे कचरा आणून टाकतात, आज सकाळी या ठिकाणी पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना येथून जा, ये करणे अवघड झाले आहे,
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…