वचन मोडणारे रामभक्त कसे होऊ शकतात
उद्धव ठाकरे यांचा सवाल
नाशिक: प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, वचनासाठी त्यांनी राज्याचा त्याग केला, जे आज राम राम करत आहेत त्यांनी वचन मोडले होते, आणि असे वचन मोडणारे राम भक्त कदापि होऊ शकत नाही, रामाचा आदर्श यांच्यात शोधून तरी सापडेल का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सातपूर येथील अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर ही तोफ डागली. आपली शिवसेना वाली ने पळवली, या वालीचा वध करायचा आहे, शिवसेना ही माझा वडिलांनी स्थापन केली, शिवसैनिक मला वारसा हकाकने मिळालेले आहेत, ते वडिलोपार्जित आहेत,
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…