वचन मोडणारे रामभक्त कसे होऊ शकतात
उद्धव ठाकरे यांचा सवाल
नाशिक: प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, वचनासाठी त्यांनी राज्याचा त्याग केला, जे आज राम राम करत आहेत त्यांनी वचन मोडले होते, आणि असे वचन मोडणारे राम भक्त कदापि होऊ शकत नाही, रामाचा आदर्श यांच्यात शोधून तरी सापडेल का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सातपूर येथील अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर ही तोफ डागली. आपली शिवसेना वाली ने पळवली, या वालीचा वध करायचा आहे, शिवसेना ही माझा वडिलांनी स्थापन केली, शिवसैनिक मला वारसा हकाकने मिळालेले आहेत, ते वडिलोपार्जित आहेत,
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…