वचन मोडणारे रामभक्त कसे होऊ शकतात
उद्धव ठाकरे यांचा सवाल
नाशिक: प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, वचनासाठी त्यांनी राज्याचा त्याग केला, जे आज राम राम करत आहेत त्यांनी वचन मोडले होते, आणि असे वचन मोडणारे राम भक्त कदापि होऊ शकत नाही, रामाचा आदर्श यांच्यात शोधून तरी सापडेल का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सातपूर येथील अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर ही तोफ डागली. आपली शिवसेना वाली ने पळवली, या वालीचा वध करायचा आहे, शिवसेना ही माझा वडिलांनी स्थापन केली, शिवसैनिक मला वारसा हकाकने मिळालेले आहेत, ते वडिलोपार्जित आहेत,
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…