नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विकास कामांनी वेग घेतलेला असताना अनेक ठिकाणी रस्ते फोडून त्यांना खड़ी आणि खडीवर माती टाकून मोजण्यात येत असल्याने वाहनांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारच्या भरकटलेल्या विकास कामामुळे नाशिककर वैतागले आहेत.
एकीकडे नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते दुरस्तीचे काम आणि घेतलेल्या असताना अनेक ठेकेदार रस्ते फोडून पाईपलाईन टाकल्यानंतर ते खडी बुजवतात त्यावर माती टाकून काम संपवतात. अनेक दिवस महिना महिने रस्त्या टाकलेली खडी आणि माती त्याचा अवस्थेत राहत असल्याने वाहनधारकांना या ठिकाणाहून जाता येताना त्रास सहन करावा लागतो.
शालिमार येथील इंदिरा गांधी चौकातील सागर मध्ये शाळेकडे वळणाऱ्या वळणावर रस्ते खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर या ठिकाणी खड़ी आणि त्यावर माती टाकण्यात आली आहे गेल्या आठ दिवसांपासून हा रस्ता याच अवस्थेत असल्याने येथून जाणाऱ्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो त्या ठिकाणी वाहतूक हिचा लोड मोठ्या प्रमाणावर असल्याने सत्ताधारी या ठिकाणी वाहनाची गर्दी असते…
अनेक वाणी या ठिकाणी वनवेत घुसून विरुद्ध दिशेने येतात अशावेळी वाहनेय मातीत रुतत असल्याने वाहतुकीचा प्रचंड निर्माण होतो. या ठिकाणी त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.रस्ते फोडणे पाईपलाईन टाकून दुरुस्त करण खटाने त्यावर माती टाकने इथपर्यंत ठीक आहे मात्र आठ दिवस पंधरा दिवस एक महिना माती टाकलेल्या आवश्यक तो रस्ता वाहनधारकांकडून वापरला जातो.
धकाधकीच्या जीवनात कुणालाही वेळ नसल्याने हे संदर्भात कोणीही तक्रार करत नाही मात्र शहरातील वर्दळीच्या ठिकाणच्या रस्ते त्वरित दुरुस्त होणे गरजेचे आहे.
योगेश शिंदे, रहिवासी जुने नाशिक