नाशिक प्रतिनिधी
मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सातपूर जवळ वासाळी येथे घडली
वासाळी येथील कृष्णा गोविंद सोळे याने पत्नी मैनाचा मूलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करण्याची धमकी दिली त्यामुळे मानसिक तणाव खाली येत गळफास घेऊन आत्महत्या केली
याप्रकरणी महिलेचे वडील मधुकर लखमा वाघ (वय ४५) रा गावठा पैकी घोंगडी पाडा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह सासऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…