नाशिक प्रतिनिधी
मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सातपूर जवळ वासाळी येथे घडली
वासाळी येथील कृष्णा गोविंद सोळे याने पत्नी मैनाचा मूलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करण्याची धमकी दिली त्यामुळे मानसिक तणाव खाली येत गळफास घेऊन आत्महत्या केली
याप्रकरणी महिलेचे वडील मधुकर लखमा वाघ (वय ४५) रा गावठा पैकी घोंगडी पाडा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह सासऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…