कंटेनर परत येण्यामुळे प्रति कंटेनर सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे.

नाशिकच्या वाइन उद्योगालाही आखाती युद्धाचा फटका

नाशिक : विशेष प्रतिनिधी नाशिक जिल्हा म्हणजे देशाची वाइन कॅपिटल. देशातील एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% वाइन नाशकात उत्पादित होते. देशातील…

1 day ago