शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत या स्थानिक स्वराज्य संस्थेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

  1. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद नाशिकची सर्वोत्कृष्ट कामगिरी मुख्यमंत्री फडणवीस

नाशिक प्रतिनिधी

महाराष्ट्राचे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याचे जाहीर केले आहे,
नाशिक जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.

संकेतस्थळ विकास, केंद्र शासनाशी सुसंवाद, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण, आर्थिक प्रोत्साहन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या दहा बाबींमध्ये जिल्हा परिषद नाशिकने उत्कृष्ट कामकाज केले असून लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नाशिकने कामकाज केले आहे

One thought on “शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत या स्थानिक स्वराज्य संस्थेची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

  1. सुंदर अंक निघतोय. ग्रामीण भागाला पण न्याय दिला जातों. विविध विषयांवरचे लेख तसेच साहित्यिक लेख मला आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *