बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा
नाशिक: काँग्रेस मधील अंतर्गत कलह विकोपाला पोचला आहे, सत्यजित तांबेच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पटोले यांच्यावर आरोप केले, बाळासाहेब थोरात यांनी देखील हाय कमांड ला पत्र लिहून मनातील खदखद बोलून दाखवली, त्यानंतर आज
बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत कलह विकोपाला पोचला असून दिल्ली हायकामंड काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे,
नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असे उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे,
दरम्यान यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आपल्यापर्यंत आला नाही, ते गेल्या काही दिवसांपासून आपल्याशी बोलत नसल्याचे पटोले म्हणाले
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…