नागपूर :
अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. यानंतर शंभूराज देसाई यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधनसभेत दिली आहे.
विधवांच्या मदतीसाठी पंचायत समितीत स्वतंत्र कक्ष सुरू करा
उद्धव ठाकरेंनी पोलिसांना चोरीच्या बाजूने तपास करा असा आदेश दिला होता, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं.
भूखंड घोटाळा बाहेर काढण्यात भाजपाचा हात : अजित पवार
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कॉंग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून हा तपास चोरीच्या दिशेने करण्यास सांगितलं होतं. खासदार नवनीत राणा आणि मीदेखील देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेलो होतो. राज्याचे मुख्यमंत्री प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्ही सांगितलं …/-4
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…