नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेतही कोकण विभाग प्रथम क्रमांकावर होता. बारावी पाठोपाठ दहावीत देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के लागला. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.14 तर मुलांचे 92.31 आहे .राज्याचा निकाल 94.10 टक्के आहे. यंदा निकालाचा टक्का 1.71 टक्क्यांनी घसरला आहे. राज्यात16 लाख 11 हजार विध्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 6 हजार मुले तर7 लाख 47 हजार मुली नी परीक्षा दिली होती.19 ट्रान्सजेंडर ही परीक्षेला होते. यंदा राज्यातील दहावीचा निकाल – ९४.१० टक्के लागला.नागपूर विभाग सर्वात कमी – ९०.७८ टक्के,मुंबई विभाग – ९५.८४ टक्के निकाल लागला.
विभागनिहाय निकाल
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
कोकण : ९९.८२ टक्के
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…
View Comments
Good