मुंबई : राज्यात आज ४००४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे . तर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे . काल एकूण २३७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . काल ३०८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . आजपर्यंत एकूण ७७,६४,११७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९ ७.८४ टक्के एवढे झाले आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ , १६ , ०३,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ ९ , ३५,७४ ९ ( ० ९ .७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…