मुंबई : राज्यात आज ४००४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे . तर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे . काल एकूण २३७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . काल ३०८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . आजपर्यंत एकूण ७७,६४,११७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९ ७.८४ टक्के एवढे झाले आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ , १६ , ०३,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ ९ , ३५,७४ ९ ( ० ९ .७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…