राज्यात नवीन ४००४ कोरोनाबाधित रुग्ण

 

मुंबई : राज्यात आज ४००४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे . तर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे . काल एकूण २३७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . काल ३०८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . आजपर्यंत एकूण ७७,६४,११७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९ ७.८४ टक्के एवढे झाले आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ , १६ , ०३,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ ९ , ३५,७४ ९ ( ० ९ .७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .

Ashvini Pande

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

47 minutes ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

9 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

13 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

1 day ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

1 day ago