मुंबई : राज्यात आज ४००४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे . तर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे . काल एकूण २३७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . काल ३०८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . आजपर्यंत एकूण ७७,६४,११७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९ ७.८४ टक्के एवढे झाले आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ , १६ , ०३,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ ९ , ३५,७४ ९ ( ० ९ .७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…