नागपूर : आगामी ९ ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे . याबाबतची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी काल ना गपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली . अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक काल नागपुरात पार पडली . या बैठकीत आगामी संमेलन विदर्भात घेण्याचा निर्णय घेण्यात आला .
हेही वाचा : वृद्ध साहित्यिक कलावंतांना मिळणार मानधन
साहित्य संमेलन दरम्यान , काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला तिथले मैदान आणि वाहनतळाची पाहणी करण्यासाठी गेले होते . या समितीने सदर जागा योग्य असल्याचे पाहून वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती .
हेही वाचा : 95 वे साहित्य संमेलन : अबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली
त्या शिफारशीनुसार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे निश्चित केले आहे . मात्र , या संमेलनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत .
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…