नागपूर : आगामी ९ ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे . याबाबतची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी काल ना गपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली . अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक काल नागपुरात पार पडली . या बैठकीत आगामी संमेलन विदर्भात घेण्याचा निर्णय घेण्यात आला .
हेही वाचा : वृद्ध साहित्यिक कलावंतांना मिळणार मानधन
साहित्य संमेलन दरम्यान , काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला तिथले मैदान आणि वाहनतळाची पाहणी करण्यासाठी गेले होते . या समितीने सदर जागा योग्य असल्याचे पाहून वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती .
हेही वाचा : 95 वे साहित्य संमेलन : अबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली
त्या शिफारशीनुसार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे निश्चित केले आहे . मात्र , या संमेलनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत .
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…