नागपूर : आगामी ९ ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे . याबाबतची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी काल ना गपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली . अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक काल नागपुरात पार पडली . या बैठकीत आगामी संमेलन विदर्भात घेण्याचा निर्णय घेण्यात आला .
हेही वाचा : वृद्ध साहित्यिक कलावंतांना मिळणार मानधन
साहित्य संमेलन दरम्यान , काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला तिथले मैदान आणि वाहनतळाची पाहणी करण्यासाठी गेले होते . या समितीने सदर जागा योग्य असल्याचे पाहून वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती .
हेही वाचा : 95 वे साहित्य संमेलन : अबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली
त्या शिफारशीनुसार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे निश्चित केले आहे . मात्र , या संमेलनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत .
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…