त्र्यंबकेश्वर :प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे बस स्थानकाच्या शेजारी मध्यवस्तीत कार पेटवल्याने त्र्यंबक नगरी हादरली आहे. शुक्रवारच्या पहाटे 2 वाजता हनुमान प्रासदिक मंडळाच्या जागेत उभी असलेली कार अज्ञात इसमानी पेटवली, विशेष म्हणजे गगनगिरी आश्रम भक्त निवास आहे. तेथे शेकडो भाविक वास्तव्यास होते. तसेच पाच लॉजिंग आहेत. पेटलेल्या वाहनाच्या इंधन टाकीचा स्फ़ोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मागच्या काही दिवसात या जागेबाबत किरण चौधरी आणि हनुमान मंडळाचे विश्वस्त यांच्यात वाद आहेत. याबाबत त्र्यंबक पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. नागरिकांनी भर वस्तीत घडलेल्या प्रकाराबाबत भीती व्यक्त केली आहे.
पहा व्हीडिओ
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…