मृतांची ओळख पटवण्याचे आव्हान
नाशिक: बसच्या अग्नितांडवात 11 प्रवाशांना मृत्यू झाला असून यात एका बालकाचाही समावेश आहे, बसला भीषण आग लागल्यामुळे प्रवाशी जागीच जळून खाक झाले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, बसमधून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले आहे, त्यात एक पुरुष आणि एका लहान मुलाचा तो असल्याचे समजते,
यवतमाळ येथील अनेक प्रवाशी असल्याचे समजते,
मुख्यमंत्री 12 पर्यंत नाशकात
अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली, तसेच घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 12 पर्यंत नाशिक मध्ये येत आहेत,
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…