मृतांची ओळख पटवण्याचे आव्हान
नाशिक: बसच्या अग्नितांडवात 11 प्रवाशांना मृत्यू झाला असून यात एका बालकाचाही समावेश आहे, बसला भीषण आग लागल्यामुळे प्रवाशी जागीच जळून खाक झाले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, बसमधून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले आहे, त्यात एक पुरुष आणि एका लहान मुलाचा तो असल्याचे समजते,
यवतमाळ येथील अनेक प्रवाशी असल्याचे समजते,
मुख्यमंत्री 12 पर्यंत नाशकात
अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली, तसेच घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 12 पर्यंत नाशिक मध्ये येत आहेत,
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…