मुंबई: अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माघार घेतली, त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके आणि मुर्जी पटेल यांच्यामध्ये लढत होणार होती, मात्र काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून ही निवडणूक भाजपाने लढू नये अशी मागणी केली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांची जपणूक करावी असे आवाहन केले होते आज सकाळी तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली त्यानंतर भाजपाने या जागेवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ऋतुजा लटके यांचे विजयाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…
बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार नाशिक :प्रतिनिधी…
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…
संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…