राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

अंधेरीतून भाजपची माघार, ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई: अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माघार घेतली, त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके आणि मुर्जी पटेल यांच्यामध्ये लढत होणार होती, मात्र काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून ही निवडणूक भाजपाने लढू नये अशी मागणी केली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांची जपणूक करावी असे आवाहन केले होते आज सकाळी तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली त्यानंतर भाजपाने या जागेवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ऋतुजा लटके यांचे विजयाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

8 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

10 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago