नाशिक प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथे बापलेकावर जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथें घडली, या हल्ल्यात अंकुश बोडके आणि पंढरीनाथ बोडके हे बापलेक जखमी झाले. सोसायटीचे चेअरमन पद न मिळाल्याने हा हल्ला झाला, या हल्ल्यात लाठ्या काठ्याचा वापर करण्यात आला, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.या हल्ल्याच्या वेळी आमदार हिरामण खोसकर आणि संपत सकाळे उपस्थित होते असा आरोप हल्ल्यात जखमीनी केला आहे.
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…