पेठ : प्रतिनिधी
तालुक्यातील जांबविहीर येथे आंघोळीसाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.समिर पवार (७) आपल्या आई-वडीलांसह आंघोळीसाठी गेला होता. तो पाण्यात आंघोळीसाठी उतरला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला त्यानंतर या घटनेची माहिती मृत बालकाचे आजोबा रविंद्र पवार यांनी पेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. असता पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…