पेठ : प्रतिनिधी
तालुक्यातील जांबविहीर येथे आंघोळीसाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.समिर पवार (७) आपल्या आई-वडीलांसह आंघोळीसाठी गेला होता. तो पाण्यात आंघोळीसाठी उतरला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला त्यानंतर या घटनेची माहिती मृत बालकाचे आजोबा रविंद्र पवार यांनी पेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. असता पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…