नाशिक प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथे बापलेकावर जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथें घडली, या हल्ल्यात अंकुश बोडके आणि पंढरीनाथ बोडके हे बापलेक जखमी झाले. सोसायटीचे चेअरमन पद न मिळाल्याने हा हल्ला झाला, या हल्ल्यात लाठ्या काठ्याचा वापर करण्यात आला, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.या हल्ल्याच्या वेळी आमदार हिरामण खोसकर आणि संपत सकाळे उपस्थित होते असा आरोप हल्ल्यात जखमीनी केला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…