नाशिक : प्रतिनिधी
बिपीन बाफना खून खटल्याचा निकाल तब्बल अकरा वर्षानंतर लागला. याप्रकरणी दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.
बिपीन बाफना या युवकाचे 10 जून 2013 रोजी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन खून करण्यात आला होता. याप्रकरणी अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांची यापूर्वीच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. तर दोघांना दोषी ठरविले होते. सरकार पक्षातर्र्फे एकूण 35 साक्षीदार तपासण्यात आले.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…